Wednesday 18 March 2015

सर्वाचे लक्ष team indiakade


दिमाखदारपणे विजयाचा षटकार खेचल्यावर भारतीय संघाचा सातवा सामना मेलबर्नच्या स्टेडियमवर सुरू झाला आहे. बांग्लादेशविरुद्धच्या या बाद फेरीतील सामन्याचा नाणेफेक जिंकून धोनी ब्रिगेडने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सर्वाचे लक्ष team indiakade. आज सर्व क्रिकेट प्रेमीचे लक्ष तें इंडिया कडे असणार आहे कारण हि सामना महत्वाचा आहे. आजवर झलेल्या सामन्यात क्रिकेट कॅह्त्याची मने जिंकली आहे भागुया आज कोणता विक्रमी खेळी खेळणार ते कोण असणार आजचा क्रिकेट विनर.
सलामीवीर शिखर धवन आणि रोहित शर्माने सुरूवातीपासूनच दमदार फटकेबाजीला सुरूवात केली आहे. चोख कामगिरीच्या जोरावर भारताने साखळीमध्ये साऱ्यांची मने जिंकली आहेत. आता उपांत्यपूर्व लढतीत 'सत्ते पे सत्ता' निर्माण करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.

No comments:

Post a Comment