काय काळ येवडा बद्द्लाय कि लोक आळशी किवा कामच करायला मागत नाहीत. हो हे खरे आहे स्वताच्या डोळ्याने पाहिले कि तेच खरे असते न समोरच्या परिस्थीची जाणीव ना आपण काय करतोय किवा कसे त्यांना वागवतोय ते प्राणी आसो या इतर काही. पण त्याच्यावर एकप्रकारचा अन्याय होतोय असेच आहे हे.
No comments:
Post a Comment