Wednesday 8 April 2015

त्या दोगांचे प्रेम होते(love story)

 आताचे प्रेम खरे आहे परंतु आताच्या काळात आपल्या मनातील एखाद्याविषयी वादळ निर्माण झाले तर ते बोलले पाहिजे नाहीतर त्याचा नंतर परिणाम होतो. आपल्या आयुष्यात एकदा धाडस केले असते  तिने किवा त्याने तर ते आज दोघे एकत्र असतात मात्र तिचे लग्न ठरल्यावर तिला बाहेरून कळते कि तिचे प्रेम होते ती हो बोलणार होती मात्र आता काही फायदा नाही तिचे लग्न ठरलेय हे काळ्यावर मात्र मनाची केविलवाणी आवस्ता कोणाकडे व्यक्त सुद्धा करू शकत नाही कोणीही आसो तो  मुलगा आसो व मुलगी.
आसे कितेक मुलांच्या बाबतीत झाले आहे ती मुले अक्षरश रडतायत त्याचे काय होणार आयुष्यात मिळणारा वेळ थोडा त्याने तिला दिला असता तर आता त्याच्यावर हि पाळी नसती आता त्याच्या मनात तिच्या विषयी खूप प्रेम आहे पण आता तो तिला विचारूही शकत नाही आणि तिला पळूनही नेऊ शकत नाही आता त्याचे दोन्हीकडून मरण आल्यागत दशा झाली आहे मिळणारे आयुष्यात तो तिचाच विचार करत बसेल याची मला खात्री आहे. तिकडे ती मुलगीही त्याचा विचार करत बसेल पण कधीपर्यंत करेल कारण एकदा आपल्या लग्न झले कि मोठी जबाबदारी पडते त्यांच्या अंगावर त्यामुळे नक्कीच ती याला विसरणार.







No comments:

Post a Comment