दुख आले ते जायला आणि सुखही आले तरीही ते जाते असेच खाहीसे क्रिकेट मध्ये बगायला मिळणार आहे आज. team इंडिया आज मोठ्या संकटात आहे आणि भारतीय चाहते अगदी मन हरवल्यागत T.V मध्ये क्रिकेट बाग्तायात. आजवर झालेल्या सामना सहज जीक्ता आला पण आज मात्र तसा चित्र वेगळे आहे चाहते जीव मुटीत गेऊन प्रत्येक बॉल चा हिशोब लावतायत कारण प्रत्येक बॉल महत्वाचा आहे.
95/3(20.2)
95/3(20.2)
No comments:
Post a Comment