Wednesday 25 March 2015

सकळी ९.०० (cricket match)

उद्याचा सामना महत्वाचा असणार आहे team india आजवर बजावत आलेल्या कामगिरीवर भारतीय चाहते खुश आहेत. परतू उद्या होणाऱ्या सामन्यात team india जिंकली तर तो भारताचा इतिहास बनेल. आणि आज पर्यंत अशा कोणतीही team ने  असा विक्रम गाजवला नसेल.
आणि ज्या वेगाने team इंडिया खेळत आहे त्या वेगानी ती जीकेळी आशी सर्व क्रिकेट चाहत्याचा विश्वास आहे. भारतीय क्रिकेट चाहते या दिवसाची आतुरतेने वाट भागत होते आणि आता तो दिवस जावेल आलाय. उद्याचा सामना ऑस्ट्रलिया सोबत सकळी ९.०० वाजता चालू होईल. 

 
 
 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment